ताज्या घडामोडी

जल ही जीवन है.

जल ही जीवन है.
तळेगाव स्टेशन परिसरात पाणीपुरवठा करणाऱ्या इंद्रायणी नदीवरील पंपामध्ये बिगाड झाल्यामुळे गेले २ दिवस स्टेशन भागात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असल्यामुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांना पाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागला. याची अडचण लक्षात घेऊन निखिल भगत यांनी गेले २ दिवस अविरत प्रभागातील सर्व नागरिकांना मुबलक पाणी मिळावे म्हणून स्वखर्चाने टँकर द्वारे मोफत पाणीपुरवठा करून नागरिकांची तृष्णा भागविली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!